Ashtavinayaka Tour अष्टविनायक यात्रा
Blog

महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा – गणपतीच्या आठ पवित्र मंदिरांची यात्रा

महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रा ही महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे. या यात्रेमध्ये गणपतीच्या आठ स्वयंभू मंदिरांना भेट देण्याचा समावेश आहे, ज्यामध्ये मोरेश्वर (मोरगाव), सिद्धिविनायक (सिद्धटेक), बल्लाळेश्वर (पाली), वरदविनायक (महड), चिंतामणी (थेऊर), गिरिजात्मज (लेण्याद्री), विघ्नहर (ओझर), आणि महागणपती (रांजणगाव) ही मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिराला एक विशेष महत्व तसेच स्वतंत्र इतिहास आहे, ही मंदिरे केवळ […]

3 Comments Read More
Blog

समर्थ रामदास स्वामिनी स्थापन केलेली ११ मारुती मंदिरे

समर्थ रामदासांचा दृष्टिकोन:समर्थ रामदास स्वामी हे एक महान संत होते, ज्यांनी समाजाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मार्गदर्शन केले. त्यांच्या शिकवणीत भगवान हनुमान हे शक्ती, शौर्य आणि भक्तीचे प्रतीक होते. लोकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि धर्माची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी ११ मारुती मंदिरांची स्थापना केली. हनुमानाच्या आराधनेमुळे भक्तांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि शारीरिक व मानसिक सामर्थ्य जागृत होते, असा […]

1 Comment Read More
Blog

ज्योतीबाच्या नावानं चांगभलं – ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर

चैत्र पौर्णिमेला ज्योतीबाची यात्रा असते, येथे अनेक भाविक मोठ्या संखेने या यात्रेला जातात. येथे गेलेले भाविक ज्योतिबाला सुके खोबरे तसेच गुलाल (भंडारा) ज्योतीबाच्या नावाने उधळतात आणि मुखाने ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! चा जयघोष करतात. कोल्हापूरला भेट देणारे पर्यटक हे ज्योतिबा मंदिराला भेट देतात. कारण कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या हृदयात उजळणारे एक पवित्र मंदिर म्हणजे ज्योतिबा […]

1 Comment Read More